सुरवात कशी झाली यावर बर्याच गोष्टींचा शेवट अवलंबून असतो
अश्रू येणं हे माणसाला हृदय असल्याचा द्योतक आहे...
आयुष्यात प्रेम करा ; पण प्रेमाचा प्रदर्शन मात्र करू नका
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाहीत
सगळेच निर्णय मानाने घेवू नका ; काही निर्णय बुद्धीलाही घेवू द्या...
भूतकाळ आपल्याला बर्या वाईट आठवणींना उजाळा देतो ; आणि भविष्यकाळ हा नवीन आनादायी स्वप्न्नाना जन्म देतो पण आयुष्याचा आनंद हा फक्त वर्तमानकाळाच देतो
रागाला जिंकण्याचा इकामेव उपाय मौन आहे !
मित्राच्या मृतुपेक्षा मैत्रीचा मृतू अधिक दुख्दायक असतो
अति आशा हे दुखाचा मुल कारण असू शकते
सौदर्य हे वस्तुत नसते तर ते पाहणार्याच्या दृस्तीत असते
इकडं तुटलेला पण झडला पुन्हा कधीच जोडता येत नाही
आयुष्यात खरा प्रेम ; खरी माया फारच दुर्मिळ असते......
देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे...घेणार्याने घेता घेता देणार्याचे हात घ्यावे....
आयुष्यात सगळ्याच घोस्ती जमतील असाच नाही...
आपल्याला जे आवडतात त्यांना प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांना प्रेम करा
आपल्याला भेटणारी सर्वच माणसे सारखी नसतात
इकांतात मिळणाऱ्या क्षणाच आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यक्त होतो....
आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो....
जखम करणारा विसरतो पण ज्याला जखम झाली आहे तो विसरत नाही
कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो
बोलावे किंवा बोलू नये असा साम्ब्राम झायास मौनाने बोलण्याची जागा असावी
आपला जे असते ते आपले असतं आणि जे आपलं ते आपलं कधीच नसतं
जगात दुसर्याला हसव्यैतके सोपे काम आणि दुसर्यासाठी रडन्यैतके कठीण काम कोणतेच नाही....
आपली बाग सजवताना दुसर्याची बाग विसाकात्णार नाही याची काळजी घ्या
इकडं कार्त्याव्याच्या वाटेवरून जायचे ठवले तर भावनांना विसरायचा असतं
सुखापेक्षा दुखामुलेच दोन हृदये अधिक जवळ येतात म्हणूनच साम्दुखा हे सामानान्दापेखा अधिक बलशाली असते....
.
Tuesday, May 25, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment